1) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
Answer: बोधगया
2) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
Answer: स्वामी दयानंद सरस्वती
3) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
Answer: सिद्धार्थ
4)भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
Answer:कन्याकुमारी
5)पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
Answer: गुरुमुखी
6) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
Answer: चीन
7)भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
Answer: विल्यम बेंटिक
8) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
Answer: आसाम
9)इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
Answer: मधुमेह
10)भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
Answer:अरुणाचल प्रदेश